Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

Search This Blog

Tuesday, 22 September 2020

इंदिरा गांधी भाग 1

 इंदिरा गांधी (१९१७-१९८४)



१९ नोव्हेबर १९१७ रोजी अलाहाबादेत जन्म. आजोबा मोतीलाल नेहरू, बडील ।

जवाहरलाल नेहरू व आई कमला नेहरू यांच्या विचारांचे संस्कार इंदिराजीवर प्, ।

इदिराजीचे शालेय शिक्षण अलाहाबाद, पुणे, मुंवई येथे पूर्ण झाले. २६ मार्च १९४२ रई


त्यांचा फिरोज गांधी यांच्याशी विवाह झाला.

लहानपणापासूनच स्वातंत्र्यलद्धाकडे त्यांची ओढ होती. १९२८ मध्ये गांधीजोर

स्थापन केलेल्या बालचरखा संघात त्या सहभागी झाल्या होत्या. १९३० मध्ये त्यांनी कोर।

स्वयंसेवकांच्या साहाय्यासाठी 'मुलांची वानरसेना' स्थापन करून असहकार चळ्रव

सहभाग घेतला. १९४२ मधील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अलाशाबाद

अधिवेशनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. १९४२च्या आंदोलनात त्यांना तुरुंगवासा्थ


शिक्षा झाली.

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. परंतु सीमाभागातील जातीय दग्यामुळे ।

स्वातंत्र्याच्या या आनंदावर विरजण पडले. इंदिराजींनी या वेळी जातीय दंग्यातील आपटार

निर्वासित यांच्यासाठी महात्माजींनी सुरू केलेल्या मदतकार्यात मोलाचा सहभाग पेतला,

सन १९५५ मध्ये इंदिराजी काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्या झाल्या. १९५९ मधे

त्याची काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवड झाली. काँग्रेसच्या त्या चौथ्या महिला अघकष

होत. महाराष्ट्रात चालू असलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीवावतची त्यांची भूमिका

अतिशय समजूतदारपणाची होती. संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात येण्यास त्यांचे प्रयत्ते

कारणीभूत होते.

सन १९६२ मधील भारत-चीन युद्धाच्या वेळी तेजपुर येथील लष्करी छावण्यान

भेटी देऊन जवानांना नैतिक धैर्य देण्याचे धाडसी कार्य त्यांनी पार पाडले.

नेहरूच्या निधनानंतर शास्त्रीजी भारताचे पंतप्रधान झाले. शास्त्रीजींच्या मंत्रिमंडळात

इंदिराजींकडे माहिती व नभोवाणी खाते सोपविले गेले. शास्त्रीजींच्या कारकीर्दीत १९६५

मध्ये पाकने काश्मीरवर आक्रमण केले. या युद्धात पाकचा सपाटून पराभव झाली. १०

जानेवारी १९६६ रोजी शास्त्रीजींनी पाकबरोबर तत्कालिन सोव्हिएत युनियनमधील तार्कद

येथे झालेल्या शांतता करारावर स्वाक्षरी केली. त्या दिवशीच मध्यरात्री ताश्कंद पे

शास्त्रीजींचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

शास्त्रीजींच्या निधनानंतर १९ जानेवारी १९६६ रोजी इंदिराजींची कॉग्रेस संसरन

पक्षाच्या नेतेपदी बहुमताने निबड झाली. २४ जानेवारी १९६६ रोजी त्या वेळचे राष्ट्रपण

डॉ. राधाकृष्णन यांनी त्यांना पंतप्रधानपदाची शपथ देवविली. त्यांच्या कारकीदस


1 comment: