Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

Search This Blog

Monday 22 February 2021

निबंध - पाऊस | Essay - Rain

निबंध - पाऊस  | Essay - Rain

पाऊस

पाऊस आल्यावर सर्वांनाच आनंद होतो.

पशू, पक्षी व माणसांना अन्न, पाणी मिळते. 

झाडे, वेली टवटवीत होऊन आनंदाने डोलतात.

जमिनीतून हिरवेगार गवत वर येते. 

विहिरी, ओढे-नाले, नदी यांना पाणी येते.

आपल्या शेतकऱ्यांचे जीवन तरी पूर्णपणे पावसावर अवलंबून असते. 

पाऊस आल्यावर पेरणीव शेतीच्या कामाला वेग येतो.

पाउस पडला तरच शेतातील पिकांची वाढ  होते .

पावसावरच सर्व लोकांचे जीवन अवलंबून असते .

सुतार, लोहार व बलुतेदारांची कामे चालू होतात. 

पाऊस जर पडला नाही तर दुष्काळ पडतो 

पाणी व अन्नासाठी जनावरे व माणसाचे हाल सुरु होतात.

झाडांची प्रचंड तोड झाल्याने निसर्ग व हवामानाचा समतोल बिघडला आहे. 

प्रत्येक मानवाने व शेतकऱ्याने झाडे लावून जंगले वाढवली तरच भरपूर पाऊस पडेल.

सजीव सृष्टी पावसामुले नटून जाते .

पाऊस पडणे आपल्याच हाती आहे, असेच समजा!

1 comment: